भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, February 19, 2015

१३८७. प्राप्ता जरा यौवनमप्यतीतं बुधा यतध्वं परमार्थसिद्ध्यै |

आयुर्गतप्रायमिदं यतोऽसौ विश्राम्य विश्राम्य न याति कालः ||

अर्थ

अरे समजदार माणसांनो; तारुण्य तर गेलंच आहे; म्हातारपण येऊन ठेपलंय [आता तरी] अद्ध्यात्माच्या  [तत्त्वज्ञानाच्या] प्राप्ती साठी झटा. आयुष्य संपल्यात जमा आहे कारण की काळ [यम] थांबून थांबून [तुमच मन अशान्त आहे म्हणून तुम्हाला वेळ देऊन] येत नाही. [आपली घटका भरली की तो नेतोच.]

No comments: